वेध माझा ऑनलाईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या शासनाच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की उच्च न्यायालयात या प्रकरणी राज्य सरकार योग्य भूमिका मांडेल. त्याचवेळी त्यांनी ओबीसी समाजालाही आश्वस्त केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की जीआर अंतर्गत कोणालाही सरसकट आरक्षण दिले जात नाही. कायद्यानुसार आणि पुराव्याच्या आधारेच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल. याआधीच न्यायालयाने मराठा समाज मागांसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. फडणवीस सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment