राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आगामी १५ दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महागाई व शेतमालाच्या मुद्द्यावरून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत।पक्षातील आगामी बदलरोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षात संघटनात्मक बदल केले जातील। यामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या विविध क्षेत्रांतील तरुणांना पक्षात संधी दिली जाणार आहे।
No comments:
Post a Comment