महाविकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यापैकी किमान दोन नेत्यांची भाजप सोबत बोलणी झाली आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी असतील किंवा आप हा पक्ष वेगळा झाला आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातही फूट नक्कीच दिसणार आहे, असा खळबळजनक दावाही भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीतील मोठे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बघायला मिळतील, असा दावाही डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment