मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात झाला आहे इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त एस टी बस महाराष्ट डेपोची आहे त्यामुळे सरकारची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ ही मदत जाहीर केली आहे
No comments:
Post a Comment