आज मि साधेपणाने माझा निवडणुकीचा अर्ज भरला आहे जरी या मतदार संघात 7 ते 8 अर्ज दाखल झाले असले ही निवडणुक विचाराच्या लढाईची आहे जातीयवाद रोखण्यासाठी माझी उमेदवारी आहे लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे राज्याच्या सत्तेला लागलेला गद्दारीचा डाग आता नक्कीच पुसला जाईल असा विश्वास आ पृथ्वीराज चव्हाण यानी यावेळी व्यक्त केला...
No comments:
Post a Comment