वेध माझा ऑनलाइन
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील पोलिसांनी कराडमध्ये केलेल्या कारवाई नंतर त्यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि अनेक गंभीर आरोप केले. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना आणि टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे..
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
No comments:
Post a Comment