नगरपालिकेतील प्रशासनाला किंवा त्या-त्या भागात कार्यरत असणाऱ्या आजी-माजी-तसेच इच्छुक नगरसेवकाना याबाबत अनेकदा सांगूनही काही उपयोग होत नाही अशी भावना या प्रत्येक कॉलनीतील लोकांची आता झाल्याचे समजते त्यामुळे या प्रश्नावर नेमकं आता करायचं काय ? आणि हा प्रश्न सोडवणार कोण? तसेच लहान मुलांना चावा घेतल्याचं...ही मुलं जायबंदी झाल्याचं...फक्त डोळ्यांनी पहातच बसायचं का ? असे अनेक प्रश्न सध्या शहरासमोर आहेत...या प्रश्नाचे कायमचे सोल्युशन मिळणे शहराच्या ड्रीष्टीने आता मात्र गरजेचे आहे
दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास जशी नगरपालिकेची किंवा नगरसेवकांच्या कडून लोक अपेक्षा करतात तशी लोकांचीही काही कर्तव्य आहेत आपण सगळे खरकटे उष्ठे अन्न उघड्यावरती टाकतो त्यामुळे ही भटकी कुत्रे तेथे जमा होतात व तिथेच आसपास आपला निवारा शोधतात व तेथे राहून त्रास देत*
No comments:
Post a Comment