वेध माझा ऑनलाईन। औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय राज्यातील सरकारने घेतला होता. त्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्याचेही मूळ नाव कायम राहणार आहे.
दोन्ही जिल्ह्यांच्या व महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नसल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली
आता दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अनुक्रमे चार व पाच ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता हा निर्णय काय होतो... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment